women varasa hakk update2025- महिलाना आता आशा प्रकारे वारसा हक्क दिला जाईल

women varasa hakk update2025- नमस्कार वारसा हक्क त्यातही मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क विषय आहे कोणत्या मुलींना वारसा हक्क मिळतो कोणत्या मुलींना वारसा हक्क मिळत नाही आणि त्या अनुषंगाने उद्भवणारे विविध वाघ हे आपल्या सतत कानावर येत असताना आपण वाचत असतो ऐकत असतो या संदर्भात एक महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला त्या निकालाची आपण थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती घेऊन.

आता या निकालामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय होता तर या निकालामध्ये किंवा ज्या मुलींनी हक्क मागितला होता त्यांच्या वडिलांचं सण 1952 मध्ये निधन झालं या प्रकरणातला उद्भवलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एखाद्या व्यक्तीचं हिंदू उत्तराधिकार कायदा लागू होण्याच्या अगोदरच जर निधन होत असेल तर त्या व्यक्तीच्या मुली किंवा त्या व्यक्तीचे महिला वंशज असतील त्यांना हिंदू उत्तराधिकार कायदा अंतर्गत वारसा हक्क किंवा हक्क मागता येतो का या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आता हा एक महत्त्वाचा मुद्दा जरी असला तरी हे प्रकरण 1952 चा होता आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हिंदू उत्तराधिकार कायदा अस्तित्वात आलेला आहे 1956 व 1956 चा

कितपत खरं आहे, ज्याचा ताबा त्याची जमीन

कायदा यायच्या आधी महिला संदर्भात कुठला कायदा अस्तित्वात होता त्याचा नाव आहे हिंदू महिला मालमत्ता हक्क1936 म्हणजे या प्रकरणांमध्ये हिंदू महिला मालमत्ता हक्क कायदा 1937 आणि 1956 सली  आलेला हिंदू वारसा हक्क किंवा हिंदू उत्तराधिकार कायदा त्यामध्ये 2005 सली  झालेली सुधारणा या सगळ्यांचा मागवा घेणे गरजेचे आहे किंवा ज्या मुलींनी हक्क मागितला होता त्यांचा असं म्हटलं होतं की 1937 च्या कायद्यानुसार महिला एखाद्या आणि

मुलांना हक्क दिलेला आहे आणि ज्या अर्थी तिथे मुलांना हक्क दिलेला आहे त्या अर्थी तो हक्क मुलींना सुद्धा दिलेला आहे असे तुम्ही कायदा करण्यात आला त्यामध्ये विधवा आणि मुलगा स्पष्टपणे वापरलेल्या जर 1937 सली  कायदेमंडळाला मुलींना अधिकार द्यावा असं वाटलं असतं तर तेव्हा त्यांनी त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे मुलगी व मुली 1937 च्या कायद्यामध्ये वारसा हक्क हे फक्त विझलेला आणि मुलांना उपलब्ध आहे त्यामुळे 1937 च्या कायद्यानुसार

 लेक लाडकी योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे

मुलींना वारसा हक्क मागता येणार नाही तो म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा आता 1956 चा कायदा जो आहे तो एक सर्वसाधारण नियम असा आहे की 1956 साली  कायदा लागू झाला म्हणजे 1956 सालानंतर ज्याचा निधन होईल त्याच्या वारसांना त्या कायद्यांतर्गत हक्क प्राप्त होते किंवा हक्क आणि वारसा हक्क मागता पण या प्रकरणांमध्ये या वडिलांचे निधन जे आहे ते 1952 साली झालेला आहे म्हणजे कायदा लागू होण्याच्या अगोदरच झाली का म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा 1952 साली निधन झालेल्या इसमाची किंवा व्यक्तीची मुलगी या कायद्याअंतर्गत हक्क मागू शकत नाही असं आपल्याला म्हणायला आता 1956 चा कायदा हा त्याच्या नंतरच लागू होईल हे कशावर न करता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे दोन महत्त्वाचे निकाल आहेत.
.
1956 च्या कायद्याचे जर फायदे हवे असतील तर त्याकरता ज्याच्याकडनं किंवा ज्याचे वारस म्हणून आपण फायदे मागतोय त्याचा निधन 56 च्या नंतर होणं गरजेचं आहे या केस मध्ये निधन 52 साली  झालं त्यामुळे 56 च्या कायद्याअंतर्गत फायदे बघता येणार नाही 2005 सालची जी सुधारणा झाली जी 9 सप्टेंबरला लागू करण्यात आली त्यामध्ये सुद्धा ती सुधारणा लागू कधी झाली तर 9 सप्टेंबर 2005 आणि त्याच्याकरता टेबलांची ठरवण्यात आली होती ज्याच्यावर आपण या आधी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे ती होती डिसेंबर 2004 मराठी 20 डिसेंबर 2004 आणि कोणत्याही महिन्याला किंवा मुलीला जर वारसा हक्क मागायचा असेल तर या दोन्ही तारखांचा मान ठेवायलाच लागतो.

याच्यापुढे या निकालात चर्चा करण्यात आलेली आहे ती म्हणजे प्रसिद्ध शर्मा खटल्याची आता शर्मा खटल्याने आपल्याला माहिती असा निकाल दिला होता की 2005 सालच्या सुधारण्याचा फायदा मिळण्याकरता 2005 सालची सुधारणा ज्या दिवशी लागू झाली त्या दिवशी हयात असण्याचं कारण नाही किंवा बदलांचा पण प्रश्न असा आहे की 2005 चा हा जो निकाल आलेला आहे किंवा 2005 साली  वडील हयात असणार गरजेचं नाही असं जे म्हटलेल आहे तर

1952 पर्यंत आपल्याला स्पष्ट केलेला आहे की वारसा हक्क ठरवण्याकरता पूर्वजांच्या निधनांचा दिनांक आणि तेव्हाचा कायदा लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे या केस मध्ये ज्याच्यातर्फे किंवा ज्याच्या पूर्वज म्हणून हक्क मागण्यात आले त्याचा निधन 1952 साली झालाय 1952 सली जो कायदा अस्तित्वात होता त्या कायद्यानुसार मुलींना हक्क किंवा वारसा हक्क हे मिळू शकत नाही आणि या सगळ्या मुद्द्यांचा एकत्रित विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की,women varasa hakk update2025

मुलींचा वारसा हक्क असा मिळणार नवी अपडेट.

ज्या व्यक्तीचा निधन 1956 च्या अगोदरच झालेला आहे त्याच्या मुलींना आता वारसा हक्क मागता येणार नाही माझ्यामध्ये मुली किंवा महिलांच्या वारसा हक्काच्या दृष्टिकोनातून हा एक अत्यंत महत्त्वाचा असा निकाल आहे म्हणजे आपल्यापैकी अनेक लोकांना ज्यांना ज्या मुली आहेत किंवा जे मुलींचे वारस आहेत त्यांना वाटपाचा दावा करायचा असतो मिळेल अशी आशा असते आणि एकंदर या सगळ्या बाबतचे दुकानदारी चालते त्या दुकानदारीमधनं तुम्हाला तुम्ही कायम सकारात्मक सल्ला दिला जातो म्हणजे कायद्याच्या चौकटीत तुमचा प्रकरण बसतय नाही बसतय याचा फार विचार न करता तुमची फाईल आणि तुमचे फी एकदा मिळवून या उद्देशातनं तुमचा प्रकरण कायद्याच्या चौकटीत बाहेरच जरी असलं तरी तुम्हाला खोटी आश्वासन देऊन दावे दाखल केले जातात हे कटू असतो आपल्या सभोवती
आपल्याला बघायला मिळेल म्हणून जर तुम्ही मुलगी असाल किंवा मुलीचे वारस असाल आणि तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क हवा असेल तर असा हक्क हवा असणारी काही गैर किंवा चुकीचे असे म्हणता येणार नाही पण आपल्याला हवा असलेला हक्क प्रचलित कायद्यानुसार आपल्याला मिळू शकतो का त्याबाबत कायदा काय म्हणतो त्याबाबत कोणते महत्त्वाचे निकाल आहे याबाबत तुम्ही आणि तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांना विचार परत आपल्याकडे बरेचदा काय होतं ना की पक्षकार नुसता विचारतात आणि समोरच्याने जे सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवतात तर असं करू नका तुम्ही सुद्धा थोडे कठीण प्रश्न विचारायची सवय लावून घेतली पाहिजे म्हणजे बाबा मला हक्क किंवा वाटत मिळेल का असं म्हटलं तर
एखाद्याने हो म्हटलं तर पुढचा प्रश्न तुमचा आला पाहिजे की कसं मला जर हक्क मिळणार असेल माझं प्रकरण कायद्याच्या चौकटीत आहे असं तुम्ही म्हणता तर ते कोणत्या कायद्याच्या चौकटीत आहे त्याच्या तरतुदी कोणत्या तसे काही निकाल आहेत का याचा खुलासा तुम्ही वेळोवेळी करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा प्रकरण चौकटीत बसतय का नाही याची खातर जमा करावी आणि त्याच्या नंतरच ते प्रकरण दाखल करावे कारण आपल्याकडे
कोणताही प्रकरण दाखल करायचं आणि निकालापर्यंत न्यायचं म्हणजे गंमत नाहीये त्याला प्रचंड वेळ मेहनत आणि पैसा घालायला लागतो आणि असं जेव्हा तुम्हाला करायचं असतं तेव्हा तुम्हाला यशाची किमान 51% तरी खात्री असायला हवी त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर माझा वैयक्तिक मत असं की कोर्ट कचेरी करू नये त्याच्यात फक्त आमचा वकिलांचा फायदा होतो.

वरील जी काही माहिती देण्यात आली आहे ती सर्व माहिती इंटरनेट वरुण देण्यात आली आहे. ही माहिती मधून तुम्हाला पुरेशी माहिती मिळत नसेल तर तुम्ही सोशल मीडिया वर सर्व व्यवस्थित माहिती सर्च करू शकतात.

Leave a Comment